रेशन दुकानाच्या वादावरून भाजप कार्यकर्त्याने केली गोळ्या झाडून हत्या.

रेशन दुकानासंबंधी बैठक सुरू असताना झालेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली. एका वृत्तवाहिनीच्या
Read More...

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला?

26 जानेवारी 2015ला फडणवीस सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला. फेब्रुवारी 2020 मध्ये ठाकरे सरकारने या योजनेला स्थगितीही दिली. महाविकास आघाडी सरकारकडून जलयुक्त शिवार या
Read More...

विवेक ओबेरॉय यांच्या घरी पोलिसांची धाड

अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या घरी बंगळूर पोलीसांनी काल दुपारी एकच्या सुमारास धाड टाकल्याची घटना घडली आहे. कर्नाटकचे माजी मंत्री जिवराज अलवा यांचा मुलगा आदित्य अलवा हा कन्नड फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांना ड्रग्स पुरवत होता. असा त्याच्यावर
Read More...

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवार

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तर होत आहेच. शिवाय पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात जिवीतहानी देखील झाल्याचे पाहिला मिळत आहे.
Read More...

Birthday special; गौतम गंभीर

14 ऑक्टोबर 1981 साली नवी दिल्ली येथे जन्मणाऱ्या गौतम गंभीरने 11एप्रिल 2003 साली बांगलादेश विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. गौतम गंभीरने पुढे अनेक आंतरराष्ट्रीय कारनामे आपल्या नावावर करण्याची किमया केली. गौतम गंभीरने
Read More...

हवाई दलातील विमानांचा अपघात;15 जणांचा मृत्यू

  अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानांचा अपघात झाल्याची घटना काल रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये घडलेल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. या अपघातामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन हवाई दलांच्या
Read More...

पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर अवधूत वाघ म्हणतात…..

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रा विषयी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित,मला या पत्रामुळे खूप दुःख झाल्याचं म्हटलं होतं. आता यावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया
Read More...

भाजपचा अजब तर्क; …तर बिहारचा काश्मीर होईल!

बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांवर २८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार असून प्रत्येकाने प्रचारावर जोर दिल्याचे दिसून येते आहे. बिहारमध्ये,जर महागटबंधनचे सरकार आले
Read More...