Browsing Category

ओपिनियन

Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

web Series: सध्याच्या काळात वेब सिरीजचे खूपच फावते आहे. वेब सिरीज साठी नवनवीन ॲप्स ही मंडळी तयार करत आहेत. एवढंच नव्हे तर वेब सिरीज पाहण्यासाठी प्लॅन विकत घ्यावा लागतो. तरुणाई मध्ये देखील या वेब सिरीजचे (Web Series) प्रचंड आकर्षण पाहायला…
Read More...

स्थलांतरित मजुरांचे हाल, महागाई,बेरोजगारीने देश त्रस्त असुनही, लोकांनी बिजेपीला का निवडून दिलं? वाचा…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (bjp) घवघवीत यश मिळाले. या निवडणुका भारतीय जनात पार्टीसाठी मोठं आव्हान मानलं जात होतं. महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार, शेतकरी आंदोलन, अशा अनेक जलंत मुद्यांवर ही निवडणूक होणार असल्याचं…
Read More...

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश पाहायला मिळेल कारण..

महाराष्ट्रातील छोट्या प्रश्नापासून मोठ्या प्रश्नाला हात घालणारा प्रश्न म्हणजे मनसे अशी ओळख महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील कितीतरी टोलनाके बेकायदेशीर होते. ते मनसे पक्षाने आंदोलन करून बंद पाडले. आजही मुंबई शहरातील मराठी माणसाचे प्रश्न…
Read More...

Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर

लढाईत मवाळ व जहाल असे दोन गट होते. क्रांतिकारी शहीद भगत सिंह जहाल गटातील होते. जहालगिरीनेच आपण स्वातंत्र्य मिळवू अशा विचाराचे ते होते. भगत सिंह यांचा जन्म 1907 साली झाला. त्यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) 38 वयाचे होते. 1907 साली ते…
Read More...

Supriya Sule:माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही,घरात घुसून ठोकून काढेन; यशवंतरावांचे विचार वेशीला टांगत…

शरद पवार वगळता राष्ट्रवादीचे असे काही नेते आहेत, जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत देखील आले आहेत. यात सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर नाव उभा राहतं ते अजित पवारांचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वादग्रस्त…
Read More...

The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं…

काजल पाटील, पुणे प्रतिनिधी: The story of a helpless woman:समाज हा नेहमी पुरूषांपेक्षा जास्त जबाबदार 'स्त्री'लाच धरत असल्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात अधिक संघर्ष असातो. हे स्त्री देखील मान्य करूनच जगत असते. विशेष म्हणजे तिचा नवरा बेजबाबदारपणे…
Read More...

‘Tata समूहा’चा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः…

Tata समूहाने गेल्या काही दिवसांपूर्वी  भारतातील सर्वात जास्त कर्ज असणारी सरकारी कंपनी 'एअर इंडिया' खरेदी केली. (Air India Jet) या कंपनीवर साठ हजाराहून अधिक कर्ज असून देखील 'टाटा समूहा'ने भारत सरकारची ही कंपनी खरेदी केल्याने, त्यांचे सर्व…
Read More...

T-20 World Cup:कोण म्हणतं टी-ट्वेण्टी’वर्ल्डकप’नंतर कोहली कर्णधार पदाचा राजीनामा देणार?…

२०१९च्या वर्ल्डकप 'सेमीफायनल'मध्ये न्युझीलँडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर 'विराट कोहली'च्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. विराट कोहलीची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या देखील त्यावेळी काही…
Read More...

या पाच कारणांमुळे शरद पवार यशस्वी ठरले?

शरद पवार नेहमी आपल्या कामाबद्दल व आपल्या रणनीती बद्दल कोणालाही काही सांगत नाहीत. त्यांना आतापर्यंत कोणीही समजू शकले नाही. कारण ते त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत व कोणाला त्याचा ठावठिकाणा लागत नाही. त्यांच्यावर कोणी
Read More...