आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून!-->… Read More...
परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना!-->… Read More...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने!-->!-->!-->… Read More...
दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा 32 वा सामना अबुधाबी क्रिकेट मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला.
नाणेफेक जिंकून कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्ताची सुरुवात!-->!-->!-->… Read More...
गेली दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.
दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या!-->!-->!-->… Read More...
बीड जिल्ह्यातून शिक्षणासाठी संगमनेर येथे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
आरशू पटेल असं अत्याचार केलेल्या प्राचार्यचे नाव असून तो मुळचा!-->!-->!-->… Read More...
मोहिते-पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून शिफारस करण्यात येणार असून!-->!-->!-->… Read More...