धर्मपुरी येथून १९ वर्षीय तरूण बेपत्ता!

माळशिरस तालुक्यातील धर्मापुरी या गावामधील 19 वर्षीय तरुण काल दुपारी बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव ऋतिक गायकवाड असून तो धर्मपुरी येथून दुपारी बाराच्या सुमारास फलटण येथे ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून
Read More...

स्वाभिमानी माणूस राज्यपाल पदावर राहिला नसता; शरद पवार

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं उघडण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे चांगलेच वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. शरद पवार मराठवाडा
Read More...

माजी मुख्यमंत्री,महिला मंत्र्यांना म्हणाले,’आइटम’

मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू असून दोन्ही पक्ष्यांची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना कोणतीही कसर ठेवत नसल्याचे पाहायला मिळतंय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना ही मंडळी आक्षेपार्ह विधानं करतानाही
Read More...

नोकरी गेली म्हणून खचल्या नाहीत चालू केला स्वतःचा व्यवसाय.

  लॉकडाऊन  मध्ये नोकरी गेली म्हणून न खचता व अन्य कोणाला दोष न देता सुषमा पटेल आणि अमृता शिगवण या दोघींनी स्वतःचा व्यवसाय चालू केला.  आपण घेतलेल्या शिक्षणाचा मोठेपणा माणसाने बाजून जर ठेवला तर खरंच मराठी माणसाला पुढे जायला खूप वाव आहे. काम
Read More...

शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार का?

पावसामुळे शेतकरी बांधवांचे आतोनात हाल झालेले आहेत. कधी दुष्काळाने होरपळत असतो, कधी त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही तर कधी हा पाऊस त्याला व्यवस्थित जगू देत नाही. शेतकऱ्याने किती संकटांना तोंड द्यावे ह्याला काही मर्यादा नाहीत.
Read More...

या पाच कारणांमुळे शरद पवार यशस्वी ठरले?

शरद पवार नेहमी आपल्या कामाबद्दल व आपल्या रणनीती बद्दल कोणालाही काही सांगत नाहीत. त्यांना आतापर्यंत कोणीही समजू शकले नाही. कारण ते त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत व कोणाला त्याचा ठावठिकाणा लागत नाही. त्यांच्यावर कोणी
Read More...

लॉकी फर्ग्युसनने केली हैदराबादची बिर्याणी; कोलकत्ता जितबो रे!

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2020चा 35 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये अबुधाबी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. कोलकत्ता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन आणि
Read More...

विरोधक बिहारमध्ये; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबच: मुंडे

परतीच्या पावसाने महाराष्ट्रामधील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतामधील उभी पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.
Read More...

दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे
Read More...