‘पिंपरी’ ग्रामपंचायत निवडणूक;’हनुमंत शिंदे’का ठरले ‘किंग’मेकर?

माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूकीचा विचार केला तर, खूपच आश्चर्यकारक घटना घडल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. कधी कोणाचं पारडं जड होईल? हे कोणालाही सांगता येत नसून,अजूनही पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीचा
Read More...

एकनाथ खडसेंचा भाजपाला दे धक्का;18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

फडणवीसांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे वारंवार सांगत,भारतीय जनता पार्टी पक्षामधून बाहेर पडणारे एकनाथ खडसे यांनी भाजपला भुसावळमध्ये मोठा दे धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर अनेक वेळा आपली खंत व्यक्त करत खासकरून देवेंद्र
Read More...

दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष;भारत मजबूत स्थितीत!

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळविण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारत मजबूत स्थितीत असून आज होणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
Read More...

‘उंबरवांगन’शेतकऱ्यांची बाजारपेठेची मागणी; ‘मोगरा’ पिकापासून लाखोंचे उत्पादन

वाडा प्रतिनीधी-दिपक साळुंखे, पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लाेकवस्ती कसलेला दऱ्या-खोऱ्यानी व्यापलेला तालुका असून या दऱ्या खोऱ्या मध्ये,नागली,उडीद यांसारखी पिके घेतली जात आहेत. दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असलेला आदिवासी बांधव पावसाळी
Read More...

वाडा नगरपंचायतीच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन.

वाडा- प्रतिनिधी,दिपक साळुंखे, वाडा नगरपंचायतींच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी आज शनिवार सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाडा ( खंडेशवरी नाका) ते परळी
Read More...

इंग्लंडच्या संघात चार बदल; इंग्लंडचा विजयरथ भारत रोखणार का?

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. विशेष म्हणजे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत केलेल्या या कारणाम्यामुळे टीम इंडियाचे सर्व स्तरातून
Read More...

पिंपळगाव ग्रामपंचायतीकडून “लोकन्यायालय आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन

इंद्रपाल कांबळे,मांडवी प्रतिनिधी- मांडवी पासून दहा किलोमीटर अंतरावर पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने काल १० तारखेला "लोक न्यायालय आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन केले होते. असा उपक्रम राबवणारी पिंपळगाव ग्रामपंचायत ही इतिहासातली पहिलीच
Read More...

काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवू,असं कोण म्हणालं? वाचा सविस्तर!

गेल्या काही वर्षापासून काँग्रेसला देशभरात सातत्याने अपयश येताना दिसून येत आहे. विपक्ष खूपच कमजोर असल्याचा आरोपही काँग्रेसला सातत्याने सहन करावा लागत आहे. राज्यासह देशभरात काँग्रेस कशा प्रकारे कामगिरी करतो याला खूप महत्त्व आहे. 'नाना
Read More...

‘राणे’गट सत्तेत आल्यानंतर विकासाला चालना मिळेल; पिंपरीकर

माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. सत्तेसाठी दोन्ही गट आपापल्या परीने कंबर कसताना दिसून येत आहेत. एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा
Read More...

राजाचा अहंकार प्रजेहितापेक्षा मोठा असेल तर राजाचा अंत निश्चित आहे. असं कोण आणि कोणाला म्हणाले? वाचा…

गेल्या ऐंशी दिवसांपासून गाजीपुर,दिल्ली बॉर्डरवर लाखोंच्या संख्येने शेतकरी केंद्र शासनाने लागू केलेल्या तिन्हीं कृषी कायद्याविरोधात आंदोलन आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलना विषयी केंद्र शासन अनुकूल नसल्याचे दिसून आल्यानंतर
Read More...