Browsing Category
Uncategorized
धर्मपुरी येथून १९ वर्षीय तरूण बेपत्ता!
माळशिरस तालुक्यातील धर्मापुरी या गावामधील 19 वर्षीय तरुण काल दुपारी बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव ऋतिक गायकवाड असून तो धर्मपुरी येथून दुपारी बाराच्या सुमारास फलटण येथे ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नोकरी गेली म्हणून खचल्या नाहीत चालू केला स्वतःचा व्यवसाय.
लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली म्हणून न खचता व अन्य कोणाला दोष न देता सुषमा पटेल आणि अमृता शिगवण या दोघींनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. आपण घेतलेल्या शिक्षणाचा मोठेपणा माणसाने बाजून जर ठेवला तर खरंच मराठी माणसाला पुढे जायला खूप वाव आहे. काम!-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार का?
पावसामुळे शेतकरी बांधवांचे आतोनात हाल झालेले आहेत. कधी दुष्काळाने होरपळत असतो, कधी त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही तर कधी हा पाऊस त्याला व्यवस्थित जगू देत नाही. शेतकऱ्याने किती संकटांना तोंड द्यावे ह्याला काही मर्यादा नाहीत.
!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राष्ट्रवादी विश्वासराव नाना देवकाते यांना नवीन जबाबदारी देणार? पुणे
विश्वासराव देवकाते यांना नवीन जबाबदारी
Read More...
Read More...
विरोधक बिहारमध्ये; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबच: मुंडे
परतीच्या पावसाने महाराष्ट्रामधील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतामधील उभी पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.
!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे यांचे सूचक विधान.
अन्यथा घटनेमध्ये बदल करू: संभाजी राजे
Read More...
Read More...
एकाच कुटुंबातील ४ मुलांची निर्घुन हत्या?
एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
Read More...
Read More...
मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात: डोनाल्ड ट्रम्प बरळले वाचा सविस्तर काय आहे प्रकरण
सतत मस्के घालणारे कोरोनाग्रस्त असतात! एक अजब तर्क.
Read More...
Read More...
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवार
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तर होत आहेच. शिवाय पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात जिवीतहानी देखील झाल्याचे पाहिला मिळत आहे.
!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर अवधूत वाघ म्हणतात…..
महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रा विषयी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित,मला या पत्रामुळे खूप दुःख झाल्याचं म्हटलं होतं. आता यावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया!-->…
Read More...
Read More...