Browsing Category
स्पोर्ट
पहिल्या कसोटीवर इंग्लंडची पकड;भारत पराभवाच्या छायेत!
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिला कसोटी सामन्यावर इंग्लंड संघाची मजबूत पकड असून उद्या इंग्लंडकडे विजयाची सुवर्णसंधीही आहे. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 178 धावांत गुंडाळला असला तरी, त्यांच्याकडे पहिल्या डावातील २४१ धावांची!-->…
Read More...
Read More...
आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना,सांभाळून बोला;शरद पवार
गेल्या 70 दिवसापासून गाजीपुर दिल्ली बॉर्डरवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्याच्या समर्थनार्थ!-->…
Read More...
Read More...
रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांसाठी भारताचा उपकर्णधार
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माला भारताचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे.!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नगरच्या राहणेचा ऑस्ट्रेलियावर दबदबा मेलबर्न,ऑस्ट्रेलिया –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलिया वरती आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पार पाडली.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पाच महिन्यांची गरोदर असूनही ‘ती’ १० किलोमीटर स्पर्धेत जिंकली. वाचा सविस्तर!
असं म्हणतात,जगात अशक्य काहीच नसतं. तुम्ही जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनापासून प्रेयत्न केले,शंकेला आसपासही फिरकू दिले नाही,तर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अंकीता गौर या अभियांत्रिकी मुलीने पुन्हा!-->…
Read More...
Read More...
आयपीएलमध्ये मॅक्सवेल खेळण्यासाठी नाही तर,दारू पिण्यासाठी येतो! वाचा सविस्तर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या निर्धारित घटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने एकदिवसीय तर,भारताने टि-ट्वेंटी मालिकेत 2-1 अशी बाजी मारली. मात्र या मालिकेतील विजयापेक्षा दोन्ही मालिकेत ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या!-->…
Read More...
Read More...
नटराजन,पांड्याने केली कमाल; भारताचा सलग नऊवा t20 विजय वाचा सविस्तर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या t20 सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या तडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तीन टी-20!-->…
Read More...
Read More...
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार,काय आहे concussion नियम? वाचा सविस्तर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मधला पहिला t20 सामना केंब्रिज मैदानावर काल खेळविण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव करत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भारताचा सलग दुसरा पराभव झाला असला तरी, चर्चा ‘त्या’ तरुणाची! काय आहे प्रकरण? वाचा…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काल सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनामध्ये एक खूपच रंजक घटना घडली.
सलग दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्याने!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आदिवासी खेळाडूंना नोकरी देताना होतोय अन्याय: इंटरनॅशनल खेळाडू कविता राऊत
खरेतर खेळाडू हे देशाची शान असतात. त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू हे तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व जगासमोर करत असतात. आपल्या जीवाची बाजी लावून खेळासाठी मैदानात जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. देशाचे नाव मोठे करण्यासाठी लढत!-->!-->!-->…
Read More...
Read More...