अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानांचा अपघात झाल्याची घटना काल रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये घडलेल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. या अपघातामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन हवाई दलांच्या!-->!-->!-->… Read More...
महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रा विषयी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित,मला या पत्रामुळे खूप दुःख झाल्याचं म्हटलं होतं. आता यावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया!-->… Read More...
बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांवर २८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार असून प्रत्येकाने प्रचारावर जोर दिल्याचे दिसून येते आहे.
बिहारमध्ये,जर महागटबंधनचे सरकार आले!-->!-->!-->… Read More...
कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामध्ये पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांचाही समावेश होता. आज त्यांना तब्बल चौदा महिन्यानंतर मुक्त करण्यात आलं आहे.
!-->!-->!-->… Read More...
दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलचा 29वा सामना आज दुबई क्रिकेट ग्राउंडवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला. आजच्या सामन्यात पॉल रायफल यांनी धोनीच्या रिएक्शननंतर आपला निर्णय बदलण्याचा अजब प्रकार घडला.
महेंद्रसिंग धोनीने!-->!-->!-->… Read More...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बार रेस्टॉरंट चालू आणि देव कुलप बंद का? अशा आशयाचे पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांना कोशारी यांनी तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहात असेही या!-->… Read More...
महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या सरकारच्या धोरणाविरोधात अनेकदा विरोधी भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बार,रेस्टॉरंट सुरु केली यावर देखील राज्यपालांनी टिपणी केली आहे.
मुख्यमंत्री!-->!-->!-->… Read More...