Browsing Category
महाराष्ट्र
फडणवीसांच्या ट्विटला अनिल परब यांचे जोरदार प्रतिउत्तर! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण होत गेली. भाजप सत्तेपासून दूर फेकला गेला. विधानसभा निकालांच्या आकड्यांचा विचार केला तर,शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिली.
विधानसभा निवडणूक!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर करण्यात चंद्रकांत पाटलांना यश
राज्यात पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले असून ही निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. अनेक विभागात वेगवेगळ्या पक्षांनी आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावर्षी खूपच जोरदार होण्याची चिन्हे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘लागीर झालं जी’ मधून घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेत्रीचं कर्करोगाने निधन!
'झी मराठी' या वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या 'लागिरं झालं जी' या मालिकेने जवळपास सगळ्याच पात्रांना अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेने खूप कमी काळात लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
'जीजी' नावाची व्यक्तिरेखा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नक्षलवादी भागातील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी!
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा आणि खूप आनंदाचा विषय म्हणून ओळखला जातो.
दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे, दागिने नवनवीन पदार्थ, फटाके अशा अनेक गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात.
दिवाळीत प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत आनंदात वेळ!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
असा सरपंच कुठे आहे काय? लोकांची दिवाळी गोड होण्यासाठी घेतला हा निर्णय..
महाराष्ट्र लोकशाही न्युज, औरंगाबाद
Read More...
Read More...
सेमीस्टर परीक्षा देखील ऑनलाईन होणार, मात्र नियमात बदल होण्याची शक्यता.
मुंबई प्रतिनिधी, महाराष्ट्र लोकशाही न्युज
Read More...
Read More...
रस्ता रुंदीकरणाबाबत जनमानसात संभ्रमावस्था
गणेश देसाई ,महाराष्ट्र लोकशाही प्रतिनिधी,
सांगली जिल्ह्यातील पुसेसावळी, वाळवा - बोरगाव,बहे,तांबे,कासेगाव,टाकवे,येळापूर,- चांदोली रस्ता हा रा. मा. क्र. १५८ वर रुंदीकरणासह सुधारणा करणेबाबत शिराळा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अर्णव च्या अटकेनंतर भाजपचे नेते आक्रमक
अर्णव च्या अटकेनंतर विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. दिल्लीचे नेत्यांपासून महाराष्ट्रातील नेत्यांनी आणीबाणी सारखी वेळ आल्याचे बोलले आहे. अर्णव गोस्वामी याला अटक होताच भाजप मैदानात उतरले आहे. भाजप कडून महाविकास आघाडी सरकारवर!-->…
Read More...
Read More...
सरकार विरोधी लिहिणाऱ्या माध्यमांवर कारवाई करताना, अभिव्यक्ति स्वातंत्र आठवत नाही का;रोहित पवार
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक भारतचे पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अर्नब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी निदर्शन केले.
भाजपा नेते मंडळींनी अर्नब गोस्वामी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटल्याची तारीख ढकलली पुढे
दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तिवाद तयार नसल्याने, प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर) यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आता 25 नोव्हेंबरला होणार आहे.
इंदुरीकर महाराज यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्याने !-->!-->!-->…
Read More...
Read More...