Browsing Category

महाराष्ट्र

टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

शेतीत फक्त शेतकऱ्यांचं मरण आहे. हे काही अंशी खरेही आहे. पिक भरात आल्यानंतर वरून वरुणराजा बरसला तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. शिवाय स्वतःचा माल स्वतःला विकताही येत नाही. त्यामुळे शेतीत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय त्याने…
Read More...

अखेर रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदही निवड

गेल्या दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे, राष्ट्रीय महिला आयोगाने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपासून राज्यात काही बलात्काराच्या घटना घडल्याने या चर्चा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले होते.…
Read More...

Petrol Rate: पेट्रोल दोनशे रुपयांवर गेल्यास फायदाच फायदा; दुचाकीवर फिरता येणार…

देशात महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खासकरून इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या इंधन दरवाढ पासून सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी पेट्रोल मंत्र्यांच्या तोंडून काही दिवसापूर्वी कोरोनाच्या…
Read More...

आर्यन खानसाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात; राजकारण तापण्याची शक्यता

२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला.  आणि या क्रूझ ड्रग पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील असल्याचे समोर आले. आणि तेव्हापासून आर्यन खान माध्यमांची हेडलाइन बनलाय. एनसीबीकडून आर्यन खानला अटक…
Read More...

धक्कादायक: बायकोशी भांडण झालं म्हणून,पट्ट्याने आपल्याच भावकीतल्या ‘दहा’ जणांची घरे टाकली…

पती पत्नीच्या भांडणाला काही कारण लागतेच असं नाही. अनेकदा आपण पाहतो पती-पत्नीच्या भांडणांमध्ये किरकोळ वाद होऊन या वादाचे युद्धात रुपांतर होते. आणि हा वाद एवढा विकोपाला जातो की या वादातून दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशा अनेक घटना आपण…
Read More...

पवारांमुळे मुख्यमंत्रिपदावर बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एकेकाळी शरद पवारांची काढली होती…

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. प्रत्येक जण मान्य करेल. निवडणुकीत एकमेकांवर गरळ ओकणारे मंडळी, निकालानंतर कशी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात हे आपण विविध राज्यांत अनेकवेळा पाहीलं असेल. राजकारणात कधीही काहीही होऊ…
Read More...

बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..

गोथरा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या ट्रेनला आग नेमकी कशामुळे लागली? याबाबद अनेक अफवा पसरल्या,आणि गुजरातमध्ये मोठी 'दं'गल घडली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 साली ही…
Read More...

Pimpri Chinchwad: राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय चर्चेला…

पिंपरी चिंचवड| महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद…
Read More...

Ram Satpute: मोहीते-पाटलांच्या बालेकिल्ल्यावर आमदार राम सातपुते यांचे वर्चस्व

१९५१ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदार संघात मोहिते-पाटलांचं वर्चस्व राहिला आहे. मात्र आता बीजेपीचे आमदार राम सातपुते(ram satpute)यांनी या तालुक्यात आपला खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तरुणांमध्ये…
Read More...

Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

रोहित पवार हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलं असून तरुणांमध्ये खूप मोठी चाहता वर्ग रोहित पवारांचा असल्याचं पाहिला मिळतं. सुरुवातीच्या काळात पवारांचा नातू म्हणून ओळख असणारे, रोहित पवार आता मात्र स्वतःची नवी ओळख करून बसलेत, हे कोणीही…
Read More...