कानपुरच्या घाटमपुरमधील भदरस गावामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हत्त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, हत्या एवढी तीव्र आहे, की हत्या करून मुलीचा शरीरातील आतील भाग गायब केल्याचा अजब!-->!-->!-->… Read More...
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळतेय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून अध्याप विराट कोहलीला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कर्णधार म्हणून विराट कोहली आयपीएलमध्ये आपली झलक दाखवू शकला नाही.
जगातला!-->!-->!-->… Read More...
'झी मराठी' या वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या 'लागिरं झालं जी' या मालिकेने जवळपास सगळ्याच पात्रांना अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेने खूप कमी काळात लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
'जीजी' नावाची व्यक्तिरेखा!-->!-->!-->!-->!-->… Read More...
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा आणि खूप आनंदाचा विषय म्हणून ओळखला जातो.
दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे, दागिने नवनवीन पदार्थ, फटाके अशा अनेक गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात.
दिवाळीत प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत आनंदात वेळ!-->!-->!-->!-->!-->!-->!-->… Read More...
सध्या एका फोटोवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार
व स्वराज्यरक्षक संभाजीराजे या मालिकेतून घरोघरी पोहोचलेले अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतल्या मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी!-->!-->!-->!-->!-->… Read More...