आढळराव-पाटीलांच नाव घ्यायलाही घाबरतायत अमोल कोल्हे! पहा काय आहे प्रकरण

"व्हाय आय किल्ड गांधी" या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यानंतर महाराष्ट्रभरातून अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. विरोधकांबरोबरच आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांनी अमोल कोल्हे यांना खडे बोल सुनावल्याचे पाहायला मिळाले होते.…
Read More...

‘या’ नेत्यांची पोरं दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे माझ्याकडे पुरावे; ‘बंडा…

व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने साताऱ्यात झालेल्या आंदोलनात बंडातात्या कराडकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्या सरकारच्या मंत्रीमंडळाने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात…
Read More...

अजित पवारांमुळे उद्धव ठाकरे बिघडले, वाण नाही पण गुण लागला; बंडा तात्या कराडकर असं म्हणाले, ऐकून…

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात 'किराणा' आणि 'सुपर मार्केट'मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या द्राक्ष उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, हा निर्णय घेण्यात आल्याचं…
Read More...

धक्कादायक..! संतोष परब नाही ‘या’ तीन कारणांमुळे नितेश राणेंना खावी लागतेय जेलची हवा..

हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नितेश राणे हे नाव प्रचंड चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना कधीही अटक होवू शकते, असं बोललं जात असतानाच, नितेश राणे गायब झाल्याच्या…
Read More...

अमोल कोल्हेंनी ‘असं काय’ केलं, ज्यामुळे ‘शरद पवारच’ तोंडावर पडले; पुन्हा नवा…

'Why I killed Gandhi' या चित्रपटात 'अमोल कोल्हे' यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारण्याचे समोर आल्यानंतर, राज्यात प्रचंड राजकारण तापल्याचे पहायला मिळाले होते. काहींनी 'अमोल कोल्हे' यांनी ही भूमिका कलाकार म्हणून साकारली असल्याचे सांगत…
Read More...

‘या’ कारणामुळे उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’;…

इम्रान शेख, चांदवड प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी लोकांमध्ये आता हळूहळू जागृकता निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातल्या काही ग्रामपंचायतींनी आपला नावलौकिक देशभर पसरवल्याने आता अनेक ग्रामपंचायतींचे प्रशासकीय अधिकारी आणि…
Read More...

‘वाइन’साठी जी द्राक्षे लागतात ती महाराष्ट्रात पिकतच नाहीत; उत्पन्नाच्या नावाखाली सरकारने…

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने…
Read More...

‘वाइन’ बनवण्यासाठी लागणाऱ्या ‘द्राक्षा’चे उत्पादन महाराष्ट्रात होतं का?…

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने…
Read More...

लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत:कोरडे पाषाण; संपत्ती नावावर करून ‘नवज्योत सिंग सिद्धू’ने…

पंजाबचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू नेहमी चर्चेत असतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सोबतचा नवज्योत सिंग सिद्धू यांचा वाद देशभर प्रचंड गाजल्याचं पहिला मिळालं होतं. अनेक कार्यक्रमात…
Read More...

Railway exam: मी पस्तीस वर्षे ‘भिक्षा’ मागून खाल्लं; मोदींच्या विधानाने खळबळ

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असतानाच,  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बिहार उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने आता…
Read More...