Browsing Category

ताज्या बातम्या

Nawab Malik: ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक यांनी रात्री १२लाच केला…

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांची रोज नवनवीन दावे आणि पुरावे सादर करून झोप उडवत आहेत. आत्तापर्यंत नवाब मलिक रोज सकाळी ९, १० वाजता पत्रकार परिषदा घेऊन हल्लाबोल करत होते. त्यांनी…
Read More...

समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी

जवळपास दोन महिने होत आले, मात्र आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जाणून बुजून अडकवण्यात आल्याचं हळूहळू आता स्पष्ट होत चाललं असल्याचे पाहायला मिळत असून, समीर वानखेडे यांच्या अडचणीत…
Read More...

मोदींचा बुरखा फाटला टराटरा; शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे मागे घेतलेच नाहीत! धक्कादायक बाब आली…

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशातला शेतकरी जवळपास गेल्या एका वर्षापासून दिल्ली, उत्तर प्रदेश भागात आंदोलन करत आहे. कडक उन्हात, वाऱ्यात, थंडीत पावसात हा शेतकरी आपल्या मागण्या पासून हटला नाही, प्रकर्षाने आंदोलन करत…
Read More...

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच बँक खात्यात येणार ‘एवढी’ रक्कम परंतु…

PM Kisan Samman Nidhi: मोदी सरकार शेतकऱ्यांना पुढील महिन्यात खुशखबर देणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) काही छोट्या छोट्या चुका असतील तर लगेचच त्या सुधारा. कारण किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच आता शेतकऱ्याच्या…
Read More...

“दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये”, शेतकरी राजा तू प्रत्येकाचा बाप आहेस, तू आहे म्हणून…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नरेंद मोदींनी आता या तीनही कृषीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आता आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे रद्द करण्यासाठी बऱ्याच…
Read More...

Narendra Modi: मोदी सरकार शेवटी झुकलेच, तिनही कृषी कायदे घेतले मागे, परंतु ‘हे’ नेते…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नरेंद मोदींनी आता या तीनही कृषीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आता आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे रद्द…
Read More...

राज्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले; नागरिकांना सत्ता बदलण्याची सुवर्णसंधी

देशाच्या विकासाचा गाभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोट निवडणुकांचे बिगुल आता वाजले असून, राज्यातल्या एकूण 34 जिल्ह्यातील ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायती मधून एकूण ७ हजार १३०…
Read More...

शौचालयासाठी ‘मोदीं’नी कोट्यवधी पैसे खर्च केले; पण कंगणाला उघड्यावर ‘बसू’ नये…

Kangana Ranaut Controversy: गेल्या काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने भारत देशाला स्वतंत्र 1947 का नाहीतर 2014ला मिळाला असल्याचा निंदनीय वक्तव्य केलं. 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य नाही भीक मिळाली आहे तर खरं स्वातंत्र्य…
Read More...

Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर

लढाईत मवाळ व जहाल असे दोन गट होते. क्रांतिकारी शहीद भगत सिंह जहाल गटातील होते. जहालगिरीनेच आपण स्वातंत्र्य मिळवू अशा विचाराचे ते होते. भगत सिंह यांचा जन्म 1907 साली झाला. त्यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) 38 वयाचे होते. 1907 साली ते…
Read More...

Sameer wankhede: केवढा हा झोल! समीर वानखेडेंचा बुरखा फाटला टराटरा; वानखेडे जन्मापासूनच…

कर्डिलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे( Sameer wankhede)यांनी शाहरुख खानचा( Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drug case) ड्रग्स प्रकरणात अटक केली, आणि समीर वानखेडे संपूर्ण देशाची हेडलईन बनले. मात्र…
Read More...