Browsing Category

शेती वार्ता

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका

सध्या देशातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी हे आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर दाखल झाले आहे आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर
Read More...

शेतकऱ्यांच्या मागणीविषयी सरकार सकारात्मक नसल्याने या बड्या नेत्याने पद्मविभूषण पुरस्कार केला परत!

नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रांच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर जाणार असं वाटतं होतं, मात्र केंद्र सरकारला या गोष्टीचा फार काही फरक पडल्याचे दिसून आले नाही. केंद्र सरकार
Read More...

शक्तीचा वापर करून अण्णदात्याला दुखापत झाल्याने,खेळाडूही संतप्त. म्हणाले मिळालेले सर्व पुरस्कार करणार…

शेतकरी आंदोलनाची धग सर्व क्षेत्राला पोहोचली असून विविध क्षेत्रातील मंडळी नव्या कृषी विधेयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेले हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत येउन
Read More...

शेतकर्‍यांना सन्मानाने दिल्लीत प्रवेश दिला नाही तर,महाराष्ट्रातून हजारो शेतकरी डेरा आंदोलन करतील;…

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातला शेतकरी संतापल्याचे चित्र आहे. याचे पडसाद देखील देशभरातल्या अनेक भागात विविध माध्यमातून पाहिला मिळाले. सलग पाच दिवस या कायद्याविरोधात सिंघू आणि टिकरी या सीमांवर पंजाब आणि हरियाणाचा
Read More...

अमित शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी लावला धुडकावून! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर?

वादग्रस्त शेती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरातील अनेक भागांमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यात कृषी विधेयक कायद्याविरुद्ध खूप तीव्र आंदोलन झाल्याचे
Read More...

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले; कृषी बिलाविषयी काय म्हणाले अमित शहा? वाचा सविस्तर!

वादग्रस्त शेती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरातील अनेक भागांमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यात कृषी विधेयक कायद्याविरुद्ध खूप तीव्र आंदोलन झाल्याचे
Read More...

परदेशातील कांदा दाखल झाल्याने कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता

देशातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात विक्रमी घट झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे
Read More...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये: प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. गेले अनेक दिवस बरेच राजकीय नेते मंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी नुकसानग्रस्त
Read More...

अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!

आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून
Read More...

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली आठवण!

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना
Read More...