Browsing Category

शेती वार्ता

बाळूमामांच्या मेढ्यांनी १० गुंठे ‘गवार’ खाल्ली, आज त्याच रानात तब्बल दोन लाखाचे उत्पन्न…

माळशिरस| 'लोकसंत' म्हणून ओळख असणाऱ्या बाळूमामाच्या लोकप्रियतेत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. खासकरून खेडेगावात आणि धनगर समाजात 'बाळुमामा'ची प्रचंड भक्ती असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता बाळूमामाच्या नावानं…
Read More...

तुरा येऊन ऊस म्हातारा झाला,तरी कोणी नाही नेला; संतप्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे, पाहायला मिळत आहे. गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास चार महिने होत आले, तरीही अनेक शेतकऱ्यांचा उस हा शेतामध्येच असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आले असतानाही, उस…
Read More...

एका एकरात दोन कोटीची विहीर बहाद्दराने कशी आणि का बांधली? जाणून जाल चक्रावून..

शेतकऱ्यांच्या मनात आले तर, शेतकरी काहीही करू शकतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याचा महिंद्रा शोरूनच्या कर्मचाऱ्याने अपमान केला, आणि म्हणून, या शेतकऱ्याने काही वेळातच दहा लाख…
Read More...

भाजी विक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आक्रमक

औंध| सध्या सर्वच ठिकाणी आठवडे बाजारांचे पेव फुटल्याने पालिकेला कर भरणाऱ्या औंध मंडईतील अधिकृत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तर आपले गाळे बंद केले आहेत.भाजी मंडई संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक…
Read More...

‘या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या…

महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmer) मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतल्याचं दिसून येतं. लासलगाव (lasalgaon) येथे मोठी बाजारपेठ असल्याने, नाशिक (Nashik)
Read More...

‘वाइन’साठी जी द्राक्षे लागतात ती महाराष्ट्रात पिकतच नाहीत; उत्पन्नाच्या नावाखाली सरकारने…

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने…
Read More...

‘वाइन’ बनवण्यासाठी लागणाऱ्या ‘द्राक्षा’चे उत्पादन महाराष्ट्रात होतं का?…

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने…
Read More...

टाक्या,तांबेरा,करपा,मावा,मर या रोगांमुळे यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांना रडवले; या रोगांवर उपाय…

दर वर्षीपेक्षा यावर्षी अधिक अवकाळी पाऊस, अचानक होणारी गारपीट आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. अधिक मशागती बरोबरच…
Read More...

यावर्षी कांदा मोठा का झाला नाही? कांद्याला नळ-बोंडे का आले, वाचा सविस्तर

महाराष्ट्रासह देशातल्या काही राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आढळतो. कांद्यामुळे अनेक शेतकरी लखपती झालेत, तर काही मातीमोल देखील झाल्याचे आपल्याला सर्रास अनेक भागात पाहायला मिळतं. कांदा उत्पादन करायचे म्हणजे घाव-डाव आहे, असं…
Read More...

तब्बल सोळाशे किलो वजन असणारा गजेंद्र आहे तरी कोण? सांगलीच्या शिवार कृषी प्रदर्शनात गड्याची चर्चाच…

सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. १६ ते २० डिसेंबर दरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याकडून 'शिवार कृषी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा…
Read More...