Browsing Category
महाराष्ट्र
‘वाघ’पैसे खातो आणि’वाघिणीला’नेऊन देतो,मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची…
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहत असतात. चित्रा वाघ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा झाल्यापासून विरोधकांवर अधिक आक्रमकपणे टीका करताना वारंवार पाहिला मिळाले आहे.
दोन दिवसांपासून चित्रा…
Read More...
Read More...
Chipi Airport: बाप बाप होता है…’; चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून नितेश राणेंनी केली टीका
Chipi Airport ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 7 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे परिषद घेऊन पत्रकार परिषद घेऊन कोकणातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा केली. नारायण राणे यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर …
Read More...
Read More...
घंटानाद प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
शहरामध्ये असणारी धार्मिक स्थळे भक्तांसाठी चालू करण्यासाठी मनसे कडून गुलमंडी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.घंटानाद आंदोलन करण्यासाठी मनसेने पोलिसांकडून परवानगी देखील घेतली होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मनसेला …
Read More...
Read More...
Akshay Borhade Arrest : स्वतः ला शिवभक्त म्हणून घेतो, मग मुलींना लॉजवर का घेऊन जातो?
Akshay Borhade Arrest : गेल्या काही दिवसांपासून बोराडे हॉटेल चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षय बोराडे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला होता कारण जुन्नर चे सत्यशिल शेरकर यांच्याशी झालेल्या वादामुळे अक्षयने (Akshay Borhade…
Read More...
Read More...
‘सैराट’फेम तानाजी गलगुंडे रस्त्यावर कोथिंबीर विकताना झाला कैद
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट या चित्रपटातून पदार्पण केलेल्या अनेक नवीन कलाकारांना स्टारडम मिळाले. परश्या,आर्चीची भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोघेही रातोरात स्टार झाले. तसं पाहिलं गेलं तर, सैराट या…
Read More...
Read More...
Muktainagar News:शासनाच्या नियमानुसार’गणेशोत्सव’साजरा करण्यास परवानगी
अनिल वाडीले,मुक्ताईनगर: जळगाव मधील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करताना पाहायला मिळते. कोणताही सामाजिक उपक्रम असल्यास स्थानिकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.…
Read More...
Read More...
खरंच ‘न’ विचारता पाणीपुरी आणल्याने पत्नीने आत्महत्या केली? वाचा सविस्तर!
कोणाचा कशावरून वाद होईल आणि वादाचे कधी जिव-घेण्याप्रकारात रूपांतर होईल याचा काही नेम नाही. 'न विचारता' पाणीपुरी आणली म्हणून नवरा-बायकोमध्ये वाद झाला, आणि या वादातून बायकोनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८अॉगस्टला पुण्यात आंबेगाव…
Read More...
Read More...
जबाबदार अधिकारी असून देखील ‘पाणी’पुरवठ्यासारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने…
माळशिरस प्रतिनिधी: पिंपरी ग्रामपंचायत पाणी पुरवठा हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठा समस्येचा विषय राहिला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती नागरिकांना रोज अरोचं पाणी वेगळं आणि वापरण्याचं पाणी वेगळं,अशा अनेक सुविधा देत…
Read More...
Read More...
‘गांजा’शेती मागणी अर्जावर प्रशासनाने आपली भूमिका केली स्पष्ट,’अनिल…
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा 'माल' कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,शेतकरी संतप्त असल्याचे चित्र आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं मिळत आहे.
शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देतानाचे अनेक व्हिडिओ,आपण सोशल…
Read More...
Read More...
Solapur News;’गांजा’शेतीच्या परवानगीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहीण्याची कल्पना अनिल…
सोलापूर प्रतिनिधी;सध्या शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,मोहोळ तालुक्यातील, शिवापूर गावातील,'आबाजी पाटील'या शेतकऱ्याने कमालीची शक्कल लढवली आहे. त्याने जिल्हाधिकारी यांना लिहीलेले पत्र सध्या शोशल मिडियावर प्रचंड व्हायरल…
Read More...
Read More...