माळशिरस तालुक्यातील 14 शिक्षक कोरोना पॉझिटिव!

महाराष्ट्र सरकारने नववी ते बारावी विद्यार्थ्यांच्या 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने आदेश दिले असले तरी,आदेश सक्ती करण्यात आलेला नसून स्थानिक प्रशासनावर हा निर्णय सोपवण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरला शाळा
Read More...

बारामतीमधील खळबळजनक घटना; नगरसेवक, माजी सभापती अटकेत

बारामती शहरात सध्या गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस विकास होत असलेली बारामती व महाराष्ट्र राज्यात बारामतीच्या विकासाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण देखील चिंताजनक
Read More...

अजित पवारांच्या हस्ते होणार महापूजा; वारकऱ्यांना प्रवेश नाहीच!

महाविकास आघाडी सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळं, मंदिरं उघडण्यास परवानगी दिली होती. धार्मिक स्थळ मंदिर उघडल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेताना दिसून आले होते. प्रार्थनास्थळ,धार्मिक स्थळ,मंदिरं उघडण्यात आली असली तरी,
Read More...

सट्टेबाजी ला मान्यता द्या; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

सट्टेबाजीला अधिकृत पणे मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसवता येईल व अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. तसेच मॅच फिक्सिंग सारख्या घटना थांबवता येऊ शकतील, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सट्टेबाजीला
Read More...

‘राणी लक्ष्मीबाईच्या’ जन्मतारखेत काँग्रेसने हेराफेरी केली आहे! असं कंगणा का म्हणाली?…

आपल्या अजब वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारी बॉलीवुड एक्ट्रेस कंगना राणावत हीने काल पुन्हा एकदा झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधी यांच्याविषयी अजब वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि कंगना राणावत हा वाद
Read More...

दिशाने पुन्हा एकदा केले घायाळ! चाहते म्हणाले,आग लगा दी।

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत बोल्ड फोटो पोस्ट करून दिशा पटानी नेहमी चर्चेत राहत असते. तिच्या या अंदाजामुळे चाहत्यांकडून कधी तिचे कौतुक होते,तर कधी तीला ट्रोलही करण्यात येते. नुकताच दिशा पटानीचा समुद्रकिनारी लाल रंगाच्या
Read More...

शिक्षक घोटाळ्याचे आरोपी ‘शिक्षण मंत्री’ तर आठवी पास पशुसंवर्धन मंत्री;नितीश कुमार…

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोल,एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार स्थापन होईल,असं सांगितलं गेलं होतं. निकालाच्या दिवशी सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा देखील महागटबंधनचेच सरकार स्थापन होईल,असे चित्र होते. मात्र जसजसे कल हाती येऊ
Read More...

आपली त्वचा उलणे/फुटते कारण..

. हिवाळा हा खरे तर सुख देणारा ऋतू. पण या दिवसांमध्ये तापमान एकदम कमी होऊ लागल्यावर त्वचा आणि ओठ फुटतात, टाचांना भेगा पडतात, केस कोरडे पडणे या गोष्टी होत असतात. आपण थंडीपासून स्वतला वाचवण्यासाठी उबदार कपडे घालत असतो , तशीच
Read More...

मुळशी पॅटर्नच्या रिमेमध्ये सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत!

प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न चित्रपट या चित्रपटाचा रिमेकचे शूटिंग सध्या पुण्यामध्ये सुरू असून या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये होणार असून, ओम भुतकर च्या भूमिकेत आयुष
Read More...