‘या’ चूकीच्या ठिकाणी ‘तुळस’ ठेवल्यास घरात कटकट आणि अशांती पसरते; याविषयी…

हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खासकरून ग्रामीण भागात तुळशीची दररोज पूजा देखील केली जाते. तुळशीला ज्याप्रमाणे धार्मिक कारणांमुळे पुजले जाते, तेवढंच तुळशीला आयुर्वेदाद देखील महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीचे वृंदावन हे…
Read More...

Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने…

देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. खास करून तरुणांमध्ये स्मार्टफोनची मोठी क्रेझ असल्याचं दिसून येतं. बाजारात नवनवीन स्मार्ट फोन आले की, तरुणवर्ग या स्मार्टफोन विषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. स्मार्टफोच्या अनेक…
Read More...

Maharashtra Budget 2022: शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार

आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२/२३चा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget 2022)  मुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला 'पंचसुत्री' असे नाव देण्यात आले असून, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी…
Read More...

रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर ‘इम्रान हाश्मी’ स्टाईल किस; व्हिडिओ व्हायरल

तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडणं, आणि प्रेमात पडल्यानंतर व्यक्त होणं हे काही नवीन नाही. प्रेमीयुगल एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांना मिठी मारणं, गालावरती किस करणं, यात आता विशेष असं काही नाही. मात्र पब्लिक प्लॅटफॉर्मवर प्रेमी युगुलांमध्ये…
Read More...

स्थलांतरित मजुरांचे हाल, महागाई,बेरोजगारीने देश त्रस्त असुनही, लोकांनी बिजेपीला का निवडून दिलं? वाचा…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (bjp) घवघवीत यश मिळाले. या निवडणुका भारतीय जनात पार्टीसाठी मोठं आव्हान मानलं जात होतं. महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार, शेतकरी आंदोलन, अशा अनेक जलंत मुद्यांवर ही निवडणूक होणार असल्याचं…
Read More...

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; ‘या’ कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किमती गगनाला…

युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार असल्याचे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या युद्धाचा सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता देखील अनेकांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांच्या…
Read More...

‘या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र…

भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र या देशात शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर, हा देश कृषीप्रधान (Agricultural) आहे का? याविषयी नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होता. केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारत जगभरात बेभरवशाचा निर्यातदार (Exporter) देश…
Read More...

Xiaomi च्या ‘या’ दोन फोनमुळे सगळ्याच स्मार्टफोनचा उठलाय बाजार; भन्नाट फिचर्स आणि किंमत…

नवनवीनवीन स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आढळते. डिजिटलच्या या युगात स्मार्टफोनचे महत्त्व अधिक वाढल्याने, वापरकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अनेकदा कोणता स्मार्टफोन वापरावा हे समजत नाही. एखाद्याला नवीन…
Read More...

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान…

संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपवल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. 2021मध्ये वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे, आणि अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे, शेतकरी हवालदिल…
Read More...

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही…

केंद्र सरकारने 2018 मध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये तीन टप्प्यात पाठवण्यातचा निर्णय…
Read More...