Browsing Category

Uncategorized

एबीपी माझा या न्युज चॅनल वरती पंकजा का चिडल्या?

पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मीडियाने आपल्या तत्वांमध्ये बदल केलेला दिसतो. बरेच मीडिया प्लॅटफॉर्म हे पक्षपाती वागत असल्याचे लोक बोलत असतात. टीका करत असतात. सतत काहीतरी मसालेदार
Read More...

पुण्यात चक्क आईच्या कुशीतून एका वर्षाच्या चिमुकल्या बाळाचे अपहरण

पुण्यामध्ये गुन्हेगारांना काही कमी नाही. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुण्यातील हडपसर येथे आठवड्यात चार महिन्याच बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. मात्र त्या बाळाला एका दिवसातच सुखरूप पोलिसांनी आईच्या
Read More...

नायगाव तालुक्यामधील मधील माजरंम गावात साकारणार गाव जल सुरक्षा व शाश्वत आराखडा

सेवावर्धिनी व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून साकारत आहे जलदुत प्रकल्पसेवावर्धिनी व अॕटलास काॕपको संस्थेचा संयुक्त उपक्रम मांजरम ता.नायगाव जिल्हा नांदेड येथे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व सेवावर्धिनी संस्था पुणे
Read More...

शिक्षक घोटाळ्याचे आरोपी ‘शिक्षण मंत्री’ तर आठवी पास पशुसंवर्धन मंत्री;नितीश कुमार…

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोल,एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार स्थापन होईल,असं सांगितलं गेलं होतं. निकालाच्या दिवशी सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा देखील महागटबंधनचेच सरकार स्थापन होईल,असे चित्र होते. मात्र जसजसे कल हाती येऊ
Read More...

काली पूजेला उपस्थित राहिल्यामुळे मुस्लिम क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी!

गुरुवारी पश्चिम बंगालच्या बालाघाट परिसरातील काली पूजेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसनला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. शकीब अल हसनला जीवे मारण्याची धमकी एका धर्मांध व्यक्तीने दिली आहे. ही
Read More...

‘अनुष्का अपना कुत्ता संभाल’ विराटवर लोकांचा संताप!

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळतेय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून अध्याप विराट कोहलीला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कर्णधार म्हणून विराट कोहली आयपीएलमध्ये आपली झलक दाखवू शकला नाही. जगातला
Read More...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना: लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर २००० रुपये जमा होणार. अधिक जाणून घ्या

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत असते. २००० रुपयांच्या ३ टप्प्यात हे सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. प्रधानमंत्री किसान योजनेची सुरुवात
Read More...