Browsing Category

शेती वार्ता

टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

शेतीत फक्त शेतकऱ्यांचं मरण आहे. हे काही अंशी खरेही आहे. पिक भरात आल्यानंतर वरून वरुणराजा बरसला तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. शिवाय स्वतःचा माल स्वतःला विकताही येत नाही. त्यामुळे शेतीत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय त्याने…
Read More...

lakhimpur kheri incident: जय जवान जय किसान! हा नारा देणाऱ्या’लाल बहादूर शास्त्री’यांच्या…

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असून देखील केंद्र सरकार हे कायदे माघार घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या, 1)शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य विधेयक, 2) शेतकरी किंमत…
Read More...

Marathwada flood:मोठा भाऊ म्हणत होता नोकरी कर,शेतात फक्त शेतकऱ्यांचं मरण असतं,भावाचं ऐकलं नाही आणि…

लोकशाही ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सतत मुसळधार पाऊस पडल्याने तेथील शेतकरी अक्षरशा हवालदिल झाला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पिकांबरोबर शेतीचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अद्याप सरकारकडून शेतकऱ्यांसाठी…
Read More...

आपण सारे प्रतिष्ठान आयोजित ‘तिची गरुड झेप’ कार्यक्रमात सात्विक मिल्क अॅड मिल्क प्रोडक्ट…

पुणे प्रतिनिधी: उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी करायची,अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळतेच असं नाही. आपण पाहतोय भारतात, 'बेरोजगारी'च्या दराची काय अवस्था आहे. 'बेरोजगारी'च्या…
Read More...

marathwada flood:बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्यात;पंकजा मुडेंचा धनंजय मुंडेंवर…

पंकजा मुंडे यांच्या आरोपाला धनंजय मुंडेंनीही दिले चोख प्रत्युत्तर,मात्र आरोप-प्रत्यारोप मुळे शेतकऱ्यांना काय मिळणार मराठवाड्यासह राज्यभर मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून…
Read More...

‘गांजा’शेती मागणी अर्जावर प्रशासनाने आपली भूमिका केली स्पष्ट,’अनिल…

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा 'माल' कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,शेतकरी संतप्त असल्याचे चित्र आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं मिळत आहे. शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देतानाचे अनेक व्हिडिओ,आपण सोशल…
Read More...

Solapur News;’गांजा’शेतीच्या परवानगीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहीण्याची कल्पना अनिल…

सोलापूर प्रतिनिधी;सध्या शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,मोहोळ तालुक्यातील, शिवापूर गावातील,'आबाजी पाटील'या शेतकऱ्याने कमालीची शक्कल लढवली आहे. त्याने जिल्हाधिकारी यांना लिहीलेले पत्र सध्या शोशल मिडियावर प्रचंड व्हायरल…
Read More...

नातेपुते ‘उपविभाग महावितरण’चा तालिबानी कारभार!

माळशिरस प्रतिनिधी: ; मार्चमध्ये पार पडलेल्या अधिवेशन दरम्यान विधीमंडळ परिसरात शेतकऱ्यांच्या वाढीव विज बिलासंदर्भात माळशिरस तालुक्याचे  आमदार,राम सातपुते सरकार विरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले होते. 'सातपुते'यांनी विधान भवन परिसरात…
Read More...

आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना,सांभाळून बोला;शरद पवार

गेल्या 70 दिवसापासून गाजीपुर दिल्ली बॉर्डरवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्याच्या समर्थनार्थ
Read More...

8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंद’ची हाक का दिली? वाचा सविस्तर!

गेल्या बारा दिवसांपासून हरियाणा पंजाब तसेच देशभरातील शेतकरी,दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात हजारोंच्या संख्येने आंदोलन करत असून शेतकऱ्यांनी उद्या८ डिसेंबरला भारत बंदची हाक देखील दिली
Read More...