महीला हूं,लड़ सकतीं हूं; प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथ यांना आव्हान

२०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. खासकरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आपापल्या पक्षाने सुरू केल्याचे दिसत आहे. लखीमपूर खेरीमध्ये नुकत्याच घडलेला हिंसाचारामुळे…
Read More...

आर्यन खानसाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात; राजकारण तापण्याची शक्यता

२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला.  आणि या क्रूझ ड्रग पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील असल्याचे समोर आले. आणि तेव्हापासून आर्यन खान माध्यमांची हेडलाइन बनलाय. एनसीबीकडून आर्यन खानला अटक…
Read More...

धक्कादायक: बायकोशी भांडण झालं म्हणून,पट्ट्याने आपल्याच भावकीतल्या ‘दहा’ जणांची घरे टाकली…

पती पत्नीच्या भांडणाला काही कारण लागतेच असं नाही. अनेकदा आपण पाहतो पती-पत्नीच्या भांडणांमध्ये किरकोळ वाद होऊन या वादाचे युद्धात रुपांतर होते. आणि हा वाद एवढा विकोपाला जातो की या वादातून दोघेही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशा अनेक घटना आपण…
Read More...

धक्कादायक! हिंदूंवर मोठा हल्ला, मंदिरांवर हल्ला करून २९ घरे पेटवली

बांगलादेशमध्ये कट्टरवादी चांगलेच फोफावले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बांगलादेशमध्ये जातीय हिंसाचार चालू आहे. जातीय हिंसाचारादरम्यान, कट्टरवाद्यांकडून पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये दुर्गा पूजेचा…
Read More...

धोनी येताच टीम इंडियाच्या अप्रोचमध्ये बदल; धोनीकडून धडे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल

टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीसाठी काल इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये सराव सामना खेळविण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 189 धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतीय फलंदाजांनी तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण…
Read More...

पवारांमुळे मुख्यमंत्रिपदावर बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एकेकाळी शरद पवारांची काढली होती…

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. प्रत्येक जण मान्य करेल. निवडणुकीत एकमेकांवर गरळ ओकणारे मंडळी, निकालानंतर कशी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात हे आपण विविध राज्यांत अनेकवेळा पाहीलं असेल. राजकारणात कधीही काहीही होऊ…
Read More...

बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..

गोथरा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या ट्रेनला आग नेमकी कशामुळे लागली? याबाबद अनेक अफवा पसरल्या,आणि गुजरातमध्ये मोठी 'दं'गल घडली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 साली ही…
Read More...

Pimpri Chinchwad: राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय चर्चेला…

पिंपरी चिंचवड| महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद…
Read More...

Rajesh tope: शरद पवार सोनिया गांधी उद्धव ठाकरेंची कराळे मास्तरने का केली आरती? कारण जाणून जाल…

आरोग्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे चित्र समोर येत आहे. या परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना…
Read More...

Ram Satpute: मोहीते-पाटलांच्या बालेकिल्ल्यावर आमदार राम सातपुते यांचे वर्चस्व

१९५१ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदार संघात मोहिते-पाटलांचं वर्चस्व राहिला आहे. मात्र आता बीजेपीचे आमदार राम सातपुते(ram satpute)यांनी या तालुक्यात आपला खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तरुणांमध्ये…
Read More...