Browsing Category
शेती वार्ता
सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर…
रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कुठल्याही युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. मात्र आता रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या…
Read More...
Read More...
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न…
भारत हा कृषिप्रधान देश आहे, बहुतांश लोकं ही शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. भारतात जवळपास सत्तर टक्के लोकं शेतीवरच अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. भारतात अनेकजण शेतीवर अवलंबून असले तरी या लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, असं अजिबात नाही.…
Read More...
Read More...
पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल ‘एवढे’ अनुदान,…
शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आणि अलीकडच्या काळात वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आता एखाद्या जुगरा सारखा झालाय, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. आणि म्हणूनच शेतकरी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळला…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी, आता बाजारपेठांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असून, आवक वाढून देखील कांद्याचे भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. एकीकडे अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याची…
Read More...
Read More...
उत्तमराव जानकर करणार माळशिरसचा कायापालट; ‘अशी’ होणार जलक्रांती
जनतेचे आमदार अशी तालुक्यात ओळख असणारे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर (uttamrao jankar) यांनी आता माळशिरस (malshiras) तालुक्यात जलक्रांतीचा ध्यास हातात घेतला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार पदाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने,…
Read More...
Read More...
कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ‘एवढ्या’लाखांची मदत
शेती हा प्रकार पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याचं जगणं फार कठीण असल्याचं कोणालाही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. निसर्गात होत असणारे विविध बदल अचानक कोसळणारा अवकाळी पाऊस, वातावरणात होणारे बदल, यामुळे शेती करणं अलीकडच्या काळात…
Read More...
Read More...
अलिकडच्या काळात डाळिंब बागा नष्ट का होतायत? त्यावर मात कशी करायची? चिंता मिटली! केंद्रीय पथकाने…
शेती म्हणजे काही जुगरापेक्षा वेगळी नाही, हे प्रत्येकजण मान्य करेल. उत्पन्न चांगले मिळावे यासाठी शेतकरी खर्चात तडजोड करत नाही. मात्र उत्पन्न ठीकठाक निघून देखील त्याच्या पदरी काळी मातीच पडते. त्याचे कारण म्हणजे निसर्ग. अलीकडच्या काळात…
Read More...
Read More...
शेतकरी सुखी राहावा म्हणून, महाराजांनी तयार केलेली निती वाचून,तुम्ही आजच्या राज्यकर्त्यांना शिव्या…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नाही तर, संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करण्यास संबंधित त्यांनी निती तयार केली होती. छत्रपती शिवाजी…
Read More...
Read More...
उस उत्पादक शेतकऱ्यांचा गोडवा या सरकारनं पुन्हा घेतला हिरावून; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का
उसाचा रास्त व किफायतशीर भाव म्हणजेच एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने, आता ण चांगलंच राजकारण पेटलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी…
Read More...
Read More...
ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; …’अन्यथा’ पीएम किसान हप्ता…
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आणि २०१८ पासून याची सुरुवात करण्यात आली. 4 महिन्यांच्या अंतराने वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या…
Read More...
Read More...