Browsing Category

राजकारण

आळंदीकरांचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझेच कर्तव्य : सागर बोरूंदीया

नुकतीच आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी सागर बोरुंदिया यांची निवड झाली आहे. त्यांनी कामाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी आळंदी शहरासाठी महत्वाचां असलेल्या
Read More...

ED आणि CBI या दोन स्वायत्त संस्थांना संजय राऊत यांनी कुत्र्याची उपमा का दिली? काय आहे प्रकरण? वाचा…

अंमलबजावणी संचालनालय(ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो(CBI) या दोन स्वायत्त संस्था असल्या तरी, गेल्या काही काळापासून या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात,असा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतोय. खास करुन ज्या राज्यात बीजेपीची सत्ता
Read More...

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर येथील आमदार भारत भालके हे पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत होते . काल आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी
Read More...

मराठा समाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान!

गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षण हा विषय राज्यात आणि देशात खूप चर्चेचा विषय राहिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला कमालीचा प्रतिसाद
Read More...

अजित पवारांच्या शेजाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचं काय झालं? काय म्हणाले,न्यायालय? वाचा…

प्रीतम शहा लेंकरेकर या उद्योगपतींनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांचे चिरंजीव दिवाळीत ज्यावेळी पाडव्याच्या दिवशी दुकान उघडायला गेले तेव्हा त्यांना त्यांच्या दुकानामध्ये प्रीतम शहा यांनी लिहिलेली सुसाईड नोट
Read More...

‘जपा’ ‘शपा’ ‘उठा’ असं मी म्हटलं तर चालेल का? असं कोण आणि कोणाला…

2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 'महाराष्ट्राच्या राजकारणात' कमालीचे उलटफेर पाहिला मिळाले. 'महाविकास आघाडी सरकार' स्थापन झाल्यापासून भाजपाने या सरकारवर पहिल्या दिवसापासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली. सरकारवर टीका करण्याची एकही
Read More...

मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बीएसएफ जवानाची,याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!

2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बीएसएफ जवान तेज बहादुर यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केल्याचा निर्णय योग्य असल्याचं मंगळवारी सुप्रीम
Read More...

रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी यांनी केला फोन…

आपल्या गंमतशीर कवितांमुळे सतत चर्चेत असणारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती.   रामदास आठवले यांना कारोणाची कोणतीही  लक्षणे (Symptoms) 
Read More...

पदवीधर निवडणूक; माळशिरस तालुक्यात किती पदवीधर मतदार आहेत?आणि मतदान केंद्रे किती आहेत? जाणून घ्या,एका…

पदवीधर मतदार निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुक प्रचाराचे वारेही जोरात वाहू लागले आहे. पुणे पदवीधर मतदार निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे रिंगणात उतरले आहेत.
Read More...