Browsing Category
महाराष्ट्र
मनसेला मोठा धक्का, राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनीच केले पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप
पुणे प्रतिनिधी,
पाठीमागील काही दिवसांपासून मनसेच्या पुण्यातील धडाडीच्या नेत्या मनसेला रामराम करून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहिला मिळत आहे. नुकतेच त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिक…
Read More...
Read More...
नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा ‘क्रांती रेडकर’ला गंडवू…
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहिला मिळत आहे. समीर वानखेडे( Sameer wankhede) यांच्या पत्नी 'क्रांति रेडकर'(Kranti redkar) या समीर वानखेडे यांची बाजू मांडताना नेहमी दिसून आल्या आहेत. नवाब मलिक(Nawab…
Read More...
Read More...
मी मर्दानी ‘स्त्री’मी सहन करणार नाही; रूपाली ठोंबरे यांचा राज ठाकरेंना…
पुणे प्रतिनिधी,
पाठीमागील काही दिवसांपासून मनसेच्या पुण्यातील धडाडीच्या नेत्या मनसेला रामराम करून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहिला मिळत आहे. नुकतेच त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिक…
Read More...
Read More...
Ajit Pawar: नगरकरांनी थेट पालकमंत्रीच बदलून टाकला; नगरकरांच्या ‘या’ कृत्यामुळे अजित…
राष्ट्रवादीचे (NCP)ज्येष्ठ नेते आणि नगर(ahamadnagar) जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबत एक अनोखी घटना काल पारनेर(parner) तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळाले. पारनेर तालुक्यातील अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा काल पार…
Read More...
Read More...
Nawab Malik: ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक यांनी रात्री १२लाच केला…
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांची रोज नवनवीन दावे आणि पुरावे सादर करून झोप उडवत आहेत. आत्तापर्यंत नवाब मलिक रोज सकाळी ९, १० वाजता पत्रकार परिषदा घेऊन हल्लाबोल करत होते. त्यांनी…
Read More...
Read More...
समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी
जवळपास दोन महिने होत आले, मात्र आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जाणून बुजून अडकवण्यात आल्याचं हळूहळू आता स्पष्ट होत चाललं असल्याचे पाहायला मिळत असून, समीर वानखेडे यांच्या अडचणीत…
Read More...
Read More...
“दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये”, शेतकरी राजा तू प्रत्येकाचा बाप आहेस, तू आहे म्हणून…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नरेंद मोदींनी आता या तीनही कृषीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आता आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे रद्द करण्यासाठी बऱ्याच…
Read More...
Read More...
Narendra Modi: मोदी सरकार शेवटी झुकलेच, तिनही कृषी कायदे घेतले मागे, परंतु ‘हे’ नेते…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नरेंद मोदींनी आता या तीनही कृषीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आता आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे रद्द…
Read More...
Read More...
राज्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले; नागरिकांना सत्ता बदलण्याची सुवर्णसंधी
देशाच्या विकासाचा गाभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोट निवडणुकांचे बिगुल आता वाजले असून, राज्यातल्या एकूण 34 जिल्ह्यातील ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायती मधून एकूण ७ हजार १३०…
Read More...
Read More...
Mahatma Gandhi: इंग्रजांसोबत करार करूनही गांधींजी भगतसिंग यांची फाशी का रोखू शकले नाहीत,वाचा सविस्तर
लढाईत मवाळ व जहाल असे दोन गट होते. क्रांतिकारी शहीद भगत सिंह जहाल गटातील होते. जहालगिरीनेच आपण स्वातंत्र्य मिळवू अशा विचाराचे ते होते. भगत सिंह यांचा जन्म 1907 साली झाला. त्यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) 38 वयाचे होते. 1907 साली ते…
Read More...
Read More...