लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत:कोरडे पाषाण; संपत्ती नावावर करून ‘नवज्योत सिंग सिद्धू’ने…

पंजाबचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू नेहमी चर्चेत असतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सोबतचा नवज्योत सिंग सिद्धू यांचा वाद देशभर प्रचंड गाजल्याचं पहिला मिळालं होतं. अनेक कार्यक्रमात…
Read More...

Railway exam: मी पस्तीस वर्षे ‘भिक्षा’ मागून खाल्लं; मोदींच्या विधानाने खळबळ

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असतानाच,  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बिहार उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने आता…
Read More...

मोदींचं डोकं ठिकाणावर आहे का? लाखो-करोडो बेरोजगारांनी भजी तळली तर खायला येणार कोण

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असतानाच,  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बिहार उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने आता…
Read More...

मनसेच्या मागणीला मिळाले यश, मोबाईल रिचार्ज बाबत TRAI ने दिला मोठा निर्णय, आता रिचार्ज..

टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने मोबाईल ग्राहकांना गोड बातमी दिली आहे. नुकताच त्यांनी एक टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी करून यामध्ये सिमकार्ड कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करण्याचे आदेश…
Read More...

टाक्या,तांबेरा,करपा,मावा,मर या रोगांमुळे यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांना रडवले; या रोगांवर उपाय…

दर वर्षीपेक्षा यावर्षी अधिक अवकाळी पाऊस, अचानक होणारी गारपीट आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. अधिक मशागती बरोबरच…
Read More...

यावर्षी कांदा मोठा का झाला नाही? कांद्याला नळ-बोंडे का आले, वाचा सविस्तर

महाराष्ट्रासह देशातल्या काही राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आढळतो. कांद्यामुळे अनेक शेतकरी लखपती झालेत, तर काही मातीमोल देखील झाल्याचे आपल्याला सर्रास अनेक भागात पाहायला मिळतं. कांदा उत्पादन करायचे म्हणजे घाव-डाव आहे, असं…
Read More...

भारतात जाऊ नका,बलात्कार आणि दहशतवाद वाढलाय; ‘जो बायडेन’ यांच्या वक्तव्याने खळबळ

अलीकडच्या काळात भारतामध्ये बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. खास करून उत्तर प्रदेश राज्यांमध्ये यांचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे पहिला मिळते. बलात्काराबरोबरच देशात दहशतवाद देखील मोठ्या प्रमाणात वाढला…
Read More...

बलात्कार होत असेल आणि आपण तो रोखू शकत नसेल, तर गप्प पडून मज्जा घ्यायची! असं वादग्रस्त विधान करणारा…

अलिकडच्या काळात राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना पाहायला मिळतो. कोणताही पक्ष असो पक्षातील अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळी सोडल्याचे अनेकवेळा दिसून येते. फक्त विरोधकांवर टीका करताना ही मंडळी आपली पाकळी सोडताना बोलण्याचे पाहायला…
Read More...

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश पाहायला मिळेल कारण..

महाराष्ट्रातील छोट्या प्रश्नापासून मोठ्या प्रश्नाला हात घालणारा प्रश्न म्हणजे मनसे अशी ओळख महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील कितीतरी टोलनाके बेकायदेशीर होते. ते मनसे पक्षाने आंदोलन करून बंद पाडले. आजही मुंबई शहरातील मराठी माणसाचे प्रश्न…
Read More...

नवाब मलिक तुला आम्ही लवकरच बांगड्या, घागरा-चोळी घालून ‘डान्स बार’मध्ये आयटम साँगवर…

2 ऑक्टोंबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केली आणि देशभर हे प्रकरण गाजल्याच आपण पाहिलं. समीर वानखेडेने केलेल्या मोठ्या कारवाईनंतर, वानखेडे जगभरात 'हिरो' म्हणून समोर आले‌.…
Read More...