Browsing Category

शेती वार्ता

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान…

संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपवल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. 2021मध्ये वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे, आणि अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे, शेतकरी हवालदिल…
Read More...

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही…

केंद्र सरकारने 2018 मध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये तीन टप्प्यात पाठवण्यातचा निर्णय…
Read More...

:हापूस’च्या नावाखाली आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही; ‘ही’ आहे नवी योजना

हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार अलीकडच्या काळात अधिकतेने जाणवताना दिसतो. हापूस म्हणून, हापूस सारखा दिसणारा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने, ग्राहकांची खुप सहज फसवणूक होते. त्यामुळे अनेकांची…
Read More...

लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही!…

उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, शेतकरी आता काळानुसार आधुनिक शेतीकडे वळण्याचा पाहायला मिळतं. शेतीबरोबरच तो आता शेतीपूरक व्यवसाय देखील करत असल्याचं, आपण अनेक वेळा पाहतो. फक्त शेतीवरच अवलंबून राहिलं तर अचानक होणारे वातावरणात बदल, आणि अवकाळी…
Read More...

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे…

युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Rasiya) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वीच अनेक तज्ञांनी युद्ध झालं तर याचा खूप मोठा फटका संपूर्ण जगाला सोसावा लागणार असल्याचं म्हटलं होतं.…
Read More...

‘बर्ड फ्लू’ बरोबरच ‘या’ कारणांमुळेही ढासळले अंड्यांचे दर; जाणून घ्या कसे…

कोरोनामुळे अंड्याची चांगलीच मागणी वाढल्याचे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाले. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रत्येक जणण आपल्या आहारात रोज अंड्याचा समावेश करू लागला. त्यामुळे अंड्याच्या किमती वाढल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र…
Read More...

कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..

प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीची अवस्था खूपच वाईट होत चालली असल्याचे पाहायला मिळते. उत्पन्न जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी शेतकरी अलीकडच्या काळात मोठ्या परमांत रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येतो. मात्र यामुळे शेतीच…
Read More...

केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर वाढतील का? वाचा…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी गेल्या काही दिवसांपूर्वी आवक वाढून देखील कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र काल दोन तीन दिवसांपूर्वी सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने, कांदा उत्पादक…
Read More...

राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज

शेतकरी तसेच मागासवर्गीयांसाठी सरकार नवीन विशेष योजना राबवत असतं. समाजातील अनेक घटकांसाठी विविध विभागांमार्फत शासन अनेक योजना राबवत असतं. मात्र अनेक सामान्य नागरिकांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे, अनेक जण या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित…
Read More...

शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा का आंदोलन पुकारले? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या सीमांवर जवळपास दोन वर्ष आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून राकेश टीकेत, हे नाव पुढे आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आता पुन्हा एकदा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता 'राकेश टिकेत'…
Read More...