Browsing Category
शेती वार्ता
:हापूस’च्या नावाखाली आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही; ‘ही’ आहे नवी योजना
हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार अलीकडच्या काळात अधिकतेने जाणवताना दिसतो. हापूस म्हणून, हापूस सारखा दिसणारा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने, ग्राहकांची खुप सहज फसवणूक होते. त्यामुळे अनेकांची…
Read More...
Read More...
लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही!…
उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, शेतकरी आता काळानुसार आधुनिक शेतीकडे वळण्याचा पाहायला मिळतं. शेतीबरोबरच तो आता शेतीपूरक व्यवसाय देखील करत असल्याचं, आपण अनेक वेळा पाहतो. फक्त शेतीवरच अवलंबून राहिलं तर अचानक होणारे वातावरणात बदल, आणि अवकाळी…
Read More...
Read More...
रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे…
युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Rasiya) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वीच अनेक तज्ञांनी युद्ध झालं तर याचा खूप मोठा फटका संपूर्ण जगाला सोसावा लागणार असल्याचं म्हटलं होतं.…
Read More...
Read More...
‘बर्ड फ्लू’ बरोबरच ‘या’ कारणांमुळेही ढासळले अंड्यांचे दर; जाणून घ्या कसे…
कोरोनामुळे अंड्याची चांगलीच मागणी वाढल्याचे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाले. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रत्येक जणण आपल्या आहारात रोज अंड्याचा समावेश करू लागला. त्यामुळे अंड्याच्या किमती वाढल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र…
Read More...
Read More...
कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..
प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीची अवस्था खूपच वाईट होत चालली असल्याचे पाहायला मिळते. उत्पन्न जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी शेतकरी अलीकडच्या काळात मोठ्या परमांत रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येतो. मात्र यामुळे शेतीच…
Read More...
Read More...
केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर वाढतील का? वाचा…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी गेल्या काही दिवसांपूर्वी आवक वाढून देखील कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र काल दोन तीन दिवसांपूर्वी सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने, कांदा उत्पादक…
Read More...
Read More...
राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज
शेतकरी तसेच मागासवर्गीयांसाठी सरकार नवीन विशेष योजना राबवत असतं. समाजातील अनेक घटकांसाठी विविध विभागांमार्फत शासन अनेक योजना राबवत असतं. मात्र अनेक सामान्य नागरिकांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे, अनेक जण या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित…
Read More...
Read More...
शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा का आंदोलन पुकारले? वाचा सविस्तर
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या सीमांवर जवळपास दोन वर्ष आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून राकेश टीकेत, हे नाव पुढे आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आता पुन्हा एकदा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता 'राकेश टिकेत'…
Read More...
Read More...
सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर…
रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कुठल्याही युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. मात्र आता रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या…
Read More...
Read More...
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न…
भारत हा कृषिप्रधान देश आहे, बहुतांश लोकं ही शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. भारतात जवळपास सत्तर टक्के लोकं शेतीवरच अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. भारतात अनेकजण शेतीवर अवलंबून असले तरी या लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, असं अजिबात नाही.…
Read More...
Read More...