Browsing Category
महाराष्ट्र
एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते,माजी महसूल मंत्री,एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा खूप चर्चेचा विषय राहिला. जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. पुढे न्यायालयीन लढाईत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या!-->…
Read More...
Read More...
तुमच्या मधला शेतकरी मेला; प्रवीण दरेकर
महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. उभी पिकं आडवी झाली.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा खूप!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे!-->…
Read More...
Read More...
अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!
आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून!-->…
Read More...
Read More...
पंतप्रधानांचे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन!
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पंढरपूर मधील जीवनमान झाले विस्कळीत!
गेली दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.
दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वीज पडून तरुणाचा मृत्यू;मृतदेहही गेला वाहून..
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची गेला वाहून.
Read More...
Read More...
एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल अतिशय विनम्रपणे केली होती; सचिन सावंत
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकीच एक अरे येथील मेट्रो कार शेड त्यांनी कांजूरमार्ग येथे हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सुनेच्या मृत्यूच्या धक्याने सासुलाही हृदयविकाराचा धक्का; संपूर्ण गाव रडले.
सुनेच्या मृत्यूच्या धक्याणे सासूला हृदयविकाराचा धक्का.
Read More...
Read More...