Browsing Category

महाराष्ट्र

पंढरपूर मधील जीवनमान झाले विस्कळीत!

गेली दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या
Read More...

एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल अतिशय विनम्रपणे केली होती; सचिन सावंत

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकीच एक अरे येथील मेट्रो कार शेड त्यांनी कांजूरमार्ग येथे हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा
Read More...