Browsing Category

महाराष्ट्र

आढळराव-पाटीलांच नाव घ्यायलाही घाबरतायत अमोल कोल्हे! पहा काय आहे प्रकरण

"व्हाय आय किल्ड गांधी" या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यानंतर महाराष्ट्रभरातून अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. विरोधकांबरोबरच आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांनी अमोल कोल्हे यांना खडे बोल सुनावल्याचे पाहायला मिळाले होते.…
Read More...

‘या’ नेत्यांची पोरं दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे माझ्याकडे पुरावे; ‘बंडा…

व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने साताऱ्यात झालेल्या आंदोलनात बंडातात्या कराडकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्या सरकारच्या मंत्रीमंडळाने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात…
Read More...

अजित पवारांमुळे उद्धव ठाकरे बिघडले, वाण नाही पण गुण लागला; बंडा तात्या कराडकर असं म्हणाले, ऐकून…

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात 'किराणा' आणि 'सुपर मार्केट'मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या द्राक्ष उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, हा निर्णय घेण्यात आल्याचं…
Read More...

अमोल कोल्हेंनी ‘असं काय’ केलं, ज्यामुळे ‘शरद पवारच’ तोंडावर पडले; पुन्हा नवा…

'Why I killed Gandhi' या चित्रपटात 'अमोल कोल्हे' यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारण्याचे समोर आल्यानंतर, राज्यात प्रचंड राजकारण तापल्याचे पहायला मिळाले होते. काहींनी 'अमोल कोल्हे' यांनी ही भूमिका कलाकार म्हणून साकारली असल्याचे सांगत…
Read More...

‘या’ कारणामुळे उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’;…

इम्रान शेख, चांदवड प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी लोकांमध्ये आता हळूहळू जागृकता निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातल्या काही ग्रामपंचायतींनी आपला नावलौकिक देशभर पसरवल्याने आता अनेक ग्रामपंचायतींचे प्रशासकीय अधिकारी आणि…
Read More...

‘वाइन’साठी जी द्राक्षे लागतात ती महाराष्ट्रात पिकतच नाहीत; उत्पन्नाच्या नावाखाली सरकारने…

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने…
Read More...

मनसेच्या मागणीला मिळाले यश, मोबाईल रिचार्ज बाबत TRAI ने दिला मोठा निर्णय, आता रिचार्ज..

टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने मोबाईल ग्राहकांना गोड बातमी दिली आहे. नुकताच त्यांनी एक टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी करून यामध्ये सिमकार्ड कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करण्याचे आदेश…
Read More...

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश पाहायला मिळेल कारण..

महाराष्ट्रातील छोट्या प्रश्नापासून मोठ्या प्रश्नाला हात घालणारा प्रश्न म्हणजे मनसे अशी ओळख महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील कितीतरी टोलनाके बेकायदेशीर होते. ते मनसे पक्षाने आंदोलन करून बंद पाडले. आजही मुंबई शहरातील मराठी माणसाचे प्रश्न…
Read More...

नवाब मलिक तुला आम्ही लवकरच बांगड्या, घागरा-चोळी घालून ‘डान्स बार’मध्ये आयटम साँगवर…

2 ऑक्टोंबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केली आणि देशभर हे प्रकरण गाजल्याच आपण पाहिलं. समीर वानखेडेने केलेल्या मोठ्या कारवाईनंतर, वानखेडे जगभरात 'हिरो' म्हणून समोर आले‌.…
Read More...

शहरांची नावं बदलून उत्तर प्रदेश मधील बेरोजगारांना रोजगार मिळाला का? सत्ता गेल्याने फडणवीसांचं डोकं…

मानेच्या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे खूप काळ हॉस्पिटलमध्ये राहीले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरातच आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे डॉक्टरच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे बाहेर पडू शकले नाहीत. कळत नाही तर…
Read More...