Browsing Category
ब्लॉग्स
या फोटोची कहाणी वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, सर्वांनी एकदा वाचा म्हणजे आपल्याला…
काजल पाटील, पुणे प्रतिनिधी
आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेवुन खळखळून जगा. सर्वांशी प्रेमाने वागा.आपल्या प्रियजनावर प्रेम करायला विसरू नका. कारण आता वेळ अशी झालीय कधी कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही.आज आपल्या समोर असलेली…
Read More...
Read More...
ChatSim: इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे..
सध्याच्या काळामध्ये इंटरनेटचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्व वाढत चालले आहे. क्षणात बरीच कामे इंटरनेटमुळे होत असतात. जर मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टफोन, इंटरनेट या गोष्टी आपल्यापासून काही दिवस लांब ठेवल्या तर कितीतरी लोकांना गुदमरत आपलं…
Read More...
Read More...
बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..
गोथरा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या ट्रेनला आग नेमकी कशामुळे लागली? याबाबद अनेक अफवा पसरल्या,आणि गुजरातमध्ये मोठी 'दं'गल घडली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 साली ही…
Read More...
Read More...
आपण सारे प्रतिष्ठान आयोजित ‘तिची गरुड झेप’ कार्यक्रमात सात्विक मिल्क अॅड मिल्क प्रोडक्ट…
पुणे प्रतिनिधी: उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी करायची,अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळतेच असं नाही.
आपण पाहतोय भारतात, 'बेरोजगारी'च्या दराची काय अवस्था आहे. 'बेरोजगारी'च्या…
Read More...
Read More...
Virat Kohli:’विराट’ला जाणीवपूर्वक का टार्गेट केलं जातंय? टी-ट्वेण्टी नंतर आता…
भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार 'विराट कोहली'(Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कॅप्टन पदाविषयी सतत चर्चेत आहे.( India's star player and captain Virat Kohli has been in the news for the last few months for his captaincy.)…
Read More...
Read More...
ढगफुटी म्हणजे नक्की काय? ढगफुटी कशी होते?; जगातील सर्वात मोठी ढगफुटी भारतामध्ये कधी व कुठे झाली?
मुंबई, कोकणासह राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेले १ २ दिवस पावसाने कोकणामध्ये रौद्ररुप धारण केले आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात जोरदार पाऊस होत असून, तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पावसामुळे चिपळूनमध्ये…
Read More...
Read More...
स्वातंत्र्यपुर्तीच्या सत्तरीनंतरही आज अर्नाळा किल्ला दुर्लक्षित
विदेश म्हात्रे
शासनाचे दुलर्क्ष आणि राजकारण्यांची निष्क्रीयता स्वातंत्र्यपुर्तीच्या सत्तरीनंतरही आज अर्नाळा किल्ला विविध समस्यावर उपाययोजना शोधत आहेत
अठरा वर्षापुर्वी प्रकाशदाता श्री रामभाऊ नाईक ( पेट्रोलिअम मंत्री, भारत सरकार )!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...